दिल्लीच्या मरकज मधून ८ जण जव्हार मध्ये परतले; सर्वांना केले क्वारन्टाईन!
परतलेदिल्लीतील निजामुद्दीन येथे तब्लीकी समाजाच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले जव्हार मधील ८ जण जव्हारला परतले त्यांना शहराच्या मध्यवस्तीतील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ८ जणांमध्ये १ व १६ वर्षांच्या मुलांचा देखील समावेश आहे. वादग्रस्त ठरलेल्या कार…
इस्त्रायलचे आरोग्य मंत्री करोना पॉझिटिव्ह
जेरूसलेम - करोना व्हायरस १८० देशांमध्ये थैमान घालत असून यामुळे अनेक जणांचे बळी गेले आहेत. इस्त्रायलचे आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर दोघेही आयसोलेशनमध्ये आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांनाही करोनाची लागण झाल…
जागतिक बँकेकडून भारताला अर्थसहाय्य मंजूर
नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनातून सावरण्यासाठी जागतिक बँकेने वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी मोठ्या पंकेजची घोषणा केली. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरजू राष्ट्रांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपकरणे घेण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल. भारताला जागतिक बँक…
आठ कंपन्यांनी कोरोना विलीगीकरणा साठी घेतला पुढाकार
मुंबई: भारतातील सर्वात मोठी आरोग्य सेवा शृंखला अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने कोविड-१९ विरोधात सुरु केलेल्या प्रोजेक्ट कवच या योजनेची घोषणा २६ मार्च रोजी केली गेली होती. कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी संसर्गाची साखळी तोडण्याच्या BREAKTHE CHAIN धोरणामध्ये आयसोलेशन (विलगीकरण) हा सर्वात मोठा भाग आहे. 'प्र…
महत्वाच्या घडामोडी सील वरळी कोळीवाड्यातून समुद्रमार्गे माहीमफेरी; ५ जण अटकेत
मुंबई: वरळी कोळीवाडा हा भाग करोनासाठी मुंबईत सर्वाधिक संवेदनशील बनला असताना या भागातील लोक अ व २ य क किराणा व अन्य व स त आणण्यासाठी बंदी आदेश मोडून स म द्रमा र्ग माहीमला जात अ स ह य । ची धक्कादायक बाब पुढे आली असून पोलिसांनी अशा पाच जणांना अटक केली आहे. ___ वरळी कोळीवाड्यात करोना रुग्णांची संख्या व…
मोबाइल लोकेशनद्वारे करोनाबाधितांचा माग
अंबरनाथ:देशात आणि राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये| वाढ होत असताना, करोनाचा प्रभाव अधिक असलेल्या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या शोधासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. करोनाप्रभावित परिसर किंवा मोठी संमेलने, शहरे येथून आपापल्या भागातील नागरिकांनी प्रवास केला होता का, ते त्या काळात तेथे हजर ह…